महाराष्ट्रातील शिक्षण विभागात झालेल्या अनियमिततेवरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. त्यांनी विशेषतः दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.